सदस्य प्रवेश |
संगीतशास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरेहिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला? माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे: रागावर आधारित गाणीखालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत? आदित्य अन रविसकाळी सकाळी सूर्याची नावं कशाला ती? ही काय स्कॉलरशिपच्या परिक्षेची उजळणी करायची जागा आहे का? आशा भोसले यांचा कार्यक्रमपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी फिलाडेल्फियाच्या किमेल सेन्टर मधे आशा भोसले अन अमित कुमार यांचा कार्यक्रम होता. ये जमीं गा रही है, आसमां गा रहा है अमिताभ ची गाणी...३किशोरची गाणी गाजत असताना अमिताभला इतरही काही गायकांची तुरळक गाणी होती. एस डी बर्मनने 'अभिमान' मधे किशोर, रफ़ी बरोबरच मनहर उधासचा आवाज 'लूटे कोई मनका नगर' साठी वापरला. अमिताभ ची गाणी...२कोणाच्याही गाण्यांचे वर्णन रफ़ीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. रफ़ीची अमिताभसाठी गायिलेली गाणी चांगली होती, पण मला ती कधीच 'अमिताभ' स्टाईलची वाटली नाहीत. पण तशी अपेक्षा न करता ऐकली तर श्रवणीय आहेत.
अमिताभ ची गाणी...१"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी
माझं गाणंदोस्तहो नमस्कार,
Idols.."Idols" -One more time! Auditions मधे आवाजामुळे किन्वा इतर कारणाने लक्षात राहिलेले, नंतर Top 10 म्हणून निवडले गेल्यामुळं आणि दर आठवड्याला TV ला खिळून पाहिल्यामुळे अगदी 'ओळखीचे' झालेले ते दहा ' Idol ' प्रत्यक्षात दिसण्याचा दिवस उजाडला एकदाचा!
|