आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावीच लागेल..

आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावीच लागेल..

Submitted by विश्वजीत बा. म्हमाणे on 20 July, 2020 - 07:21

सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने चीनला भरपूर गांभीर्याने घेऊन आपल्या सीमे बरोबरच आपल्या बाजारपेठेमध्ये ही चीनला मात देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भातच पहिला पाऊल भारत सरकारने कडून 16 जुलै 2020 रोजी 59 चायनीज एप्लीकेशन वर बंदी आणण्यात आली आहे एवढेच नाही तर भारत सरकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्येही मात देण्याच्या तयारीत आहे त्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत हा स्लोगन भविष्याच्या अर्थक्रांती साठी वापरलेला आहे.

Subscribe to RSS - आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावीच लागेल..