Submitted by yachwishay on 22 March, 2012 - 04:13
माजलेले रण खोल कुठे..
आणि गावागावात हवा जड होऊ लागलीय.. मनाला बोचणारं वारं उघडउघड दिसू लागलं...
दूर अंधारातील खोलीतून येणारे स्वर पार पोहचले आहेत..नकोश्या त्या जन गर्तेत..
शब्द सुचणारी रूचक भाषा नव्हती तरी तिथे पोहचण्यात भाषेला निर्बंध नाहीत..
सूर येति विरून जाति.................................................................................................
दीन हृदय हुंकार विरतो आहे
मज स्वर वार सहन होत नाही...
गजांनी बंद ऋतूंचे जीवन हेतुपुरस्सर विणलेले..
तोडक्या भूमीत कचणारा सहावेळा नाच, केवळ
गुलमोहर:
शेअर करा
मुंबईच्या वातावरणात झालेल्या
मुंबईच्या वातावरणात झालेल्या बदलास अनुरुप आणि माझ्या मनात साचलेले काही क्षण यांचा मेळ....