आता वेळ आली .........शस्त्र हाती घेण्याची!!!!!!!!!

Submitted by स्मितू on 14 July, 2011 - 05:53

किती वेळा झाले
स्फोट, दरोडे,बलात्कार
सरकारच्या कानी जाऊदे
अखेरचा चित्कार.....
सध्यातरी चालु आहे
नुसतेच आयुष्याशी झगडणे
कानी आली कुठली
खबर की नुसतेच रडणे
नाही जुमानत सरकार
घ्या शस्त्र हाती
आज जगलो तरी
उद्या मरणं आहेच ...आपल्या माथी!

छान !!

धन्यवाद राजे,उकाका,बागुडी,संजु Happy

नक्की ना? नाहितर शिवाजी महाराज दुसर्‍याच्याच घरात जल्माला आले पाहिजेत्.सध्यातरी आपल लेखणी
अस्र वापरुया.
९९% विरूद्ध१% लढाई सूरू झाली आहे.वास्तववादी ,मनातल.

मस्त.:)

Pages