|
अरेच्चा.. इस्लामी दहशतवादामधे कम्युनिस्ट दहशतवाद कसा येईल? त्यासाठी वेगळा बीबी आहे. LTTE साठी वाटल्यास वेगळा बीबी उघडा. वर उल्लेखलेले हि दहशतवादच आहेत.. ते मी अमान्य कुठे केलय? पण ही जागा त्यावर बोलण्याची नव्हे एवढेच म्हणणे...
|
Saavat
| |
| Wednesday, April 25, 2007 - 1:15 pm: |
| 
|
हा! तर मित्रांनो आता सांगा.. What is the exact root cause of Islamic Terrorism? मागील पानावरून पुढे चालू..
|
क्षमस्व!!! .. .. ..
|
Sunilt
| |
| Wednesday, April 25, 2007 - 3:12 pm: |
| 
|
सावटा, ज्यांना येनकेन प्रकारे मुसलमानांविरुद्ध द्वेषच पसरवायचा आहे त्यांना BB चा विषय कोणताही असो, काय फ़रक पडतो ? ह्या मंडळींच्या बहकण्याला बळी पडायचे की नाही तेवढे आपण स्वत ठरवायचे !
|
Dinesh77
| |
| Wednesday, April 25, 2007 - 3:25 pm: |
| 
|
ह्या मंडळींच्या बहकण्याला बळी पडु नका पण मुस्लिमांच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडा. कधी सुधारणार रे आपण हिंदु??
|
Pinguji
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:07 pm: |
| 
|
फ़ारच complicated आहे बाॅ विषय! या प्रश्नाचे एकच एक उत्तर नाहीये. अरे, ३ / ४ फ़िल्म इंडस्ट्री मुसलमान्यांच्या ताब्यात आहे. ते ३ खान, इतर हिन्दु नावे घेणारे भुतकाळातील नट,त्यांचे चित्रपट हिंदु डोक्यावर घेतातच ना.
|
Zakki
| |
| Wednesday, April 25, 2007 - 6:09 pm: |
| 
|
इतकेच काय, राष्ट्रपती मुसलमान आहेत. पूर्वी पण एक मुसलमान राष्ट्रपती होऊन गेले. कित्येक मंत्री पण मुसलमान होते. सार्वत्रिक निवडणुकीत उभे राहिले तर कदाचित् निवडून पण येतील. म्हणजे सत्ता मिळू शकते, पैसे मिळवायला कुणि नाही म्हणत नाही. शिक्षणातहि मुसलमान आहेतच. ते सगळे पुरेसे नसेल तर प्रयत्न करा. पण, इतके सगळे मिळून सुद्धा आता कशाबद्दल जिहाद पुकारताहेत हे लोक? नि तोहि निरपराध लोकांना इतक्या भयंकरपणे मारून! त्यातून काय साध्य होते? हा प्रश्न आहे.
|
Yog
| |
| Thursday, April 26, 2007 - 3:19 am: |
| 
|
उत्तर सोप आहे..(अस मला वाटत. पण तस असत तर इथे एव्हडी काथ्याकूट कशाला बर झाली असती?) जिहाद हा त्यान्चा मूलभूत पाया आहे. कुणी म्हणेल की सामान्य माणूस तसा नसतो. पण मग शेवटी टक्केवारी घेतली तरी अधिक टक्केवारीचा जिहादवर विश्वास आहे. आणि हे काही नविन नाही. गेल्या हजार वर्षाचा इतीहास हेच सान्गतो. याउलट कुणी आक्रमण केले, आपल्या गळ्याशी आले की मगच हिन्दू "हलतो" (पेटून उठतो म्हणत नाही ते फ़ार दूर आहे.). आपल्याला आक्रमक व्हा असे सान्गायची वेळ येते त्याना आता बास शान्त व्हा असे सान्गायची वेळ येते. चान्गले वाईट अपवाद दोन्हीकडे आहेत, पण सर्वसाधारण ( mass ) मूल्यमापन केले तर ही विषमता सहज जाणवते. पकडला जाणारा प्रत्त्येक मुसलमान हा अतीरेकी नसतो. पण पकडला जाणारा प्रत्त्येक अतीरेकी हा मुसलमान निघतो. हे चित्र जोपर्यन्त बदलत नाही तोवर ही चर्चा अन हा वाद व्यर्थ आहे. आणि शेवटी आपण हिन्दूनी स्वताच्या बूडाखाली झाकून पाहिले की जाणवते की अन्धार इकडेही आहे. एकमेकाचे पाय ओढून, आपसात दगा फ़टका करून राहण्याचा हिन्दून्चा इतीहासही पुराणाच आहे, आणि त्या इतीहासातून फ़ार काही आपण वा पुढील पिढी शिकेल असेही नाही, कारण "कुणाला पडलीये" अशी सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. आपल व्यवस्थित आहे न झाल मग. डोळ्यावर पट्टि बान्धून ही आन्धळी कोशिम्बीर जोपर्यन्त आपण खेळू तोवर गिरक्या घेवून पडण आलच 
|
Paul
| |
| Thursday, April 26, 2007 - 8:15 am: |
| 
|
I found this when I was searching for ISLAM !! http://islam4all.com/introduction_to_hinduism_page_13.htm Mod :- Please move link to suitable BB if found unsuitable here .
|
Santu
| |
| Saturday, April 28, 2007 - 7:26 am: |
| 
|
योग तुझ म्हणणगदि बरोबर आहे. उठ्सुट निरपराध माणसाना मारणे हि विक्रुत मानसिकता आहे याचे मुळ महमदाच्या गुन्हेगारी प्रव्रूत्तीच्या शिकवणुकित आहे.त्याच्या रक्तपिपासु व्रुत्तित आहे. "कसे हि करुन" धर्म वाढवा मग त्यासाठि "गाझी" ला बलात्कार खुन विश्वासघात (अगदि अधर्मि बापाला सुध्दा "कत्ल" करण्याचा आदेश देणारा धर्म हा) माफ़ करण्याची याची शिकवणुक. मग बुत्शिकन होवुन मुर्ति तोडण्याअचे काम असो.वा सोमनाथाची मुर्ति गझनी च्या मशिदिला पायरी म्हणुन वापरण्याचे काम असो. ही सर्व कामे मग धर्माची होवुन बसतात. मग संताच्या जागी हे क्रुर्कर्माच धर्मविर होवुन बसतात. ही शिकव्णुकच विक्रुत आहे.जसे बी तसेच रोप उगवणार. जे आडात आहे तेच पोहरयात येणार.
|
Rajankul
| |
| Tuesday, May 01, 2007 - 4:32 am: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20070501/mp03.htm महाराष्ट्र को कर दिया बेहाल संतु तेरे मोदिने कर दिया कमाल
|
Santu
| |
| Tuesday, May 01, 2007 - 8:55 am: |
| 
|
अरे एखाद्या गुन्डाला सम्पवले हे चान्गले च झाले. नाहितर दया नायक ने १०२ खपवले(ढगात पाठवले) त्यावेळि का गप्प बसला.का मोदि म्हटले कि की लगेच खोटे(धर्मनिरपेक्ष्वादी) लगेच लगेच बुडाला मधमाश्या डसल्या सारखे किंचाळत सुटतात कि जणु जगबुडि आलिय.त्यात मेलेला मुसल्मान असला कि बोलायलाच नको. keep it up मोदिभाय
|
Dinesh77
| |
| Tuesday, May 01, 2007 - 4:26 pm: |
| 
|
ह्यात मोदींना अरे तुरे कुठे म्हंटले आहे? काहितरीच काय?????
|
Admin
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:59 am: |
| 
|
संतू असभ्य भाषेत लिहिलेला तुमचा संदेश काढून टाकला आहे. जे काय लिहायचे ते सभ्य भाषेत लिहा.
|
Sunilt
| |
| Wednesday, May 02, 2007 - 3:09 pm: |
| 
|
धन्यवाद admin . याची गरज होतीच.
|
चार वर्शान्पुर्वी ठाण्याच्या इशरत नावाच्या सतरा वर्षाच्या मुलीला गुजरात पोलिसानी अतिरेकी म्हणून ठार केले होते. ती चकमक ही खोटीच होती. आता बोला.
|
Uday123
| |
| Thursday, May 03, 2007 - 4:30 am: |
| 
|
चकमक खरी आसल्यास विषय संपला, पण खोटी असेल तर तिचा निषेध व्हायलाच हवा. (खोटी असल्यास) अनेक पदरं असु शकतात. सर्वच थरात नितीमत्ता कमालिची घसरते आहे, आणि पोलिसही अपवाद नाही. काही महिन्यांपुर्वी, भिवंडी मधे दोन पोलिसांना, कर्तव्य बजावत असतांना, जमावाने भर रस्त्यात मारले... एक, दोन नव्हे जमाव (शेकड्यात्/ हजारात ?) होता आणि कोणीही त्यांच्या मदतीला धावला नाही. वाचुन्/ आइकुन काटा आला... याच पोलिसां कडुन आम्ही आमच्या सुरक्षेची अपेक्षा करतो. विधान सभेत आदर्णीय गृहमंत्री साहेब (नुसतेच) गरजले, पण काळानुरुप त्यांचा आवाज लोपला. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजात असंतोष असेल तर परिस्थीती गंभीर आहे, कुठे चाललो आहोत ठाऊक नाही...
|
Santu
| |
| Thursday, May 03, 2007 - 5:30 am: |
| 
|
इशरत ची चकमक पण खोटिच होति)))))अफ़जल वरिल आरोप पण खोटेच असणार.त्याला पदम्श्री देवुन सन्मानित करावे.व त्याना पकडणाअरया अधिकार्याना अटक करावे. तसेच अक्षरधाम व सन्कट मोचन वर हल्ला करणार्या "निरपराध " व 'निष्पाप" अतिरेक्याना "विशेष मानवाधिकार"म्हणुन सोडुन द्यावे. लोकसभेवर हल्ला करनार्या व तिथे "शहिद" झालेल्या कश्मिरि स्वातन्त्र्य सैनिकाना(इस्लामि अतिरेकि नव्हे) "परमवीरचक्र द्यावे" असेच मला वाटते. जय इस्लाम जय इशरत जय औरंगजेब
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|