Amruta
| |
| Monday, March 03, 2008 - 4:04 pm: |
| 
|
होय आणि त्या बाणांवरच चित्रविचित्र डिझाइन सुद्धा. कुणि वहिनीसाहेब हि मालिका पहात का? मी त्याचे ट्रेलर पहाते तेच पाहुन धन्य होते. काहिहि दाखवतात त्यात. दक्षिणा, अगदी अगदी... आत्तच मागे तिच मालिला चालु आहे. त्यामुळे जाम मजा वाटली बघताना. आत्ता सुधा त्या अज्जुंना कळलय तरी रोमांन्स करत ती तिथेच रहात्ये. त्याला खोलीबाहेर काय काढत्ये रात्री काय नी काय. आपण आपल खुळचटासारख बघायच
|
Dakshina
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:26 am: |
| 
|
आपण आपल खुळचटासारख बघायच >>>> त्यांना खुळचटासारखं दाखवायला काही वाटत नाही तर आपल्याला नुसतं बघायला काय?
|
Anaghavn
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:44 am: |
| 
|
अंकी न.१, सगळ्यांह्या घराचे एकाच रंगाचे, एकाच प्रकारचे पडदे----- मस्तच रे हे माझ्या लक्षात आलं नाही. आजच रात्री बघते आता. बाकी दक्षिणा मस्तच ह-- अगदी "एज्ज्यु एज्जु" करुन लाडिक लाडीक बोलत असते,, अगदी कानाखाली आवाज काढावासा वाटतो. खरच काढला तर उडतच जाईल. आणि तो सागर का अशी भंकस कामं करतो देव जाणे. जाउ दे. या प्रश्नांची उत्तर मिळुनही फायदा नाही. (पण मला ती रुतुजा देशमुख आवडते हा.)
|
Ashbaby
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:37 am: |
| 
|
मी फ़क्त असंभव बघते. अर्थात त्यात सुद्दा एकमेकांच्या डोक्यात जाणे वगैरे असंभव प्रकार आहेत. पण सतत संकटे कोसळणारी नायिका, घटकेत घोड्यावर तर घटकेत गाढवावर बसणारे नायक, विचित्र मेकपवाली एक खलनायिका वगैरे मसाल्यापेक्षा ही एकमार्गी गोष्ट बरी वाटते. कलावंतांचे अभिनयही अकृत्रिम आहेत, अगदी खलनायिकेसकट. कथाही खिळवुन ठेवणारी आहे (अर्थात माझ्या मते) मला सगळ्यात जास्त आवडतात ते आजोबा. त्यांची ती सतत डुगडुगणारी मान... छान बेअरीग घेतलंय त्यानी भुमिकेचं. (अर्थात माझ्या मते) साधना.
|
Anaghavn
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:47 am: |
| 
|
अनुमोदन साधना. आधी मी बघायचे नाही ही मालिका, खुप भैतिदायक वाटायच. पण आता नाही वाटत. सगळ्यात छान काम आहे (माज्या मते) ते निलम शिर्केचं (खलनायिका). ती तिच्या डोळ्यांचा असा काही वापर करुन घेते की बस्स. अर्थात आजोबा ही छानच आहेत. नायिका गोड आहे. आणि नायक तर मस्तच आहे, कामही छान.
|
Ankyno1
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:54 am: |
| 
|
उपरोक्त मालिकेतला सोज्वळलेला टकलू बाप परत जोश मधे येणार.... "तुमच्या नातवाशी लग्न लाऊन देण्यापेक्षा मुलीला जिवंत जाळीन" असं त्याचं वाक्य काल प्रोमो मधे पाहिलं.... (मी म्हटलं होतं ना... याला चांगला दाखवायचा की वाईट ते अजून ठरलं नाहिये......)
|
Psg
| |
| Tuesday, March 04, 2008 - 9:38 am: |
| 
|
याला चांगला दाखवायचा की वाईट ते अजून ठरलं नाहिये...... तसं नाहीये.. आता वाईट दाखवायला कोणी उरलंच नाहीये.. सुबोध भावे जखमी, कामिनीलाच वेड लागू पहातंय.. मग कोणीतरी खलनायक हवाच ना नवीन येईपर्यंत? म्हणून सध्या हा! पण त्या सुनील बर्वेचं काय बिचार्याचं? जगात दुसरी मुलगीच नसल्यासारखं दर दोन महिन्यानी ते एकच स्थळ त्याला येतंय
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:04 pm: |
| 
|
हे काय, त्या 'बनूं मैं ' मध्ये अचानक सागर, विद्या ला का मारलं म्हणे?
|
कै च्या कै. मारून पार पुनर्जन्म पण झाला वाटते!! देशातली स्टोरी आपल्या पुधे असते काही फ़ायदा होणार नाहिये असले काही करून! उलट आधीची सागर अन विद्या ही पात्रे जरा तरी सुसह्य होती इतर सिरियल्स च्या मानाने..
|
Amruta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:46 pm: |
| 
|
टकलु बापाला वेळेत सांगायला काय झालेल देव जाणे बॉबडी बद्दल. कायच्या काय वळण देत असतात मालिलेला. मी म्हंटलेल चला एकदाची संपत्ये पण कालचा प्रोमो पाहिला आणि कळत नकळत लाखोली वाहिली. 
|
Amruta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:45 pm: |
| 
|
माझी आत्ता हसुन हसुन पुरेवाट झाली. ती हरवलेली रुतु सापडली बर का पूनम आणि guess what तोंडभर पट्या लाउन आली आहे ती. सुज्ञ प्रेक्षकांना कळलीच असेल ह्या मागची मेख.
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:58 pm: |
| 
|
बापरे, पुनर्जन्म दाखवणार की काय त्यांचा? म्हणजे आणखीन किती वर्ष लागतील सिंदूराला शिक्षा व्हायला?
|
हो मग काय तिकडे देशात पुनर्जन्म झाला सुद्धा! आता यावेळी सागर बनारस चा गावठी पोरगा अन विद्या फ़ोरेन रिटर्न्ड मॉड गर्ल
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:28 pm: |
| 
|
शी काही तरीच काय!!!!!!! वाट लावली. आता एवढं सांगितलंस तर पुढची स्टोरीही सांग बरं. 
|
Mbhure
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:34 pm: |
| 
|
तुमचा कोणी मित्र किंवा मैत्रीण कोरी कॉफी घेत असतील तर त्यांच्यापासुन सावध रहावे. कारणः (प्रोमोमध्ये पाहिलेले....) " अगर वोह नाग होगा तो मेरी बनायी ये दूधवाली कॉफी नही पियेगा... " : नागिन, वादों की अग्नी परिक्षा ही सिरीयल जर कोणी जीव तोडुन बघत असतील तर त्यांना नमस्कार.
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:50 pm: |
| 
|
अहो पण अशा सिरीयल्स बनवण्यापूर्वी नागांबद्दल किती माहिती काढावी लागते ते लक्षात घ्या ना. 
|
Mbhure
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:19 pm: |
| 
|
माहिती आणि सिरीयलवाले... काय संबंध?
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:22 pm: |
| 
|
म्हणजे नाग दूधवाली कॉफी पित नाहीत. मला माहित नव्हता. असा नागाचा आणि कॉफीचा संबंध. 
|
Sonalisl
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:31 pm: |
| 
|
अशा अचाट आणि अतर्क्य मालिका काढायला डोकं पण नाही लागत. माहिती तर दूरच राहिली.
|
Sas
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:28 pm: |
| 
|
हे सार वाचतांना ह ह पु. वा. अस झाल आजकाल 'केकता' च्या सिरियल मध्ये ...'नाक दाबले तर तोंड उघडते’...'देर है पर अंधेर नहीं' टाईप (जिव घाबरा करणारी) वाक्ये एकायला मिळातात अ. आ. पणात तेवढच नाविण्य . व्हिलन ते 'हिरोविन' (त्रुप्ती, पार्वती, तुलसी ...) सार्यांच्यामुखातुन 'वाक्यप्रचार', 'म्हणी' यांचा एकमेकांवर भिडेमार होत असतो. अगदी 'सडकछाप' संवाद वाटतात सारे...(पण तरीही मी कान लावुन एकत असते) घरात बायका तर सोडाच पण टोंगे पुरुष आणी तरुण ही काही काम करत नसतात; सगळे, व्हिलनने काहीही चाल चालली तर एकमेकां कडे बघण्यास घरीच असतात (मागे music, प्रत्येकाच्या चेहर्यावर camera...) .....विषेश म्हणजे घरातली मंडळी सदैव एकत्र एखाच खोलीत 
|